Posts

Showing posts from 2011

प्रजासत्ताक'चे खेड्यात दमदार स्वागत launching of my magzin..PRAJASATTAK

Image
प्रजासत्ताक'चे खेड्यात दमदार स्वागत launching of my magzin..PRAJASATTAK यावर्षी गणेशोत्सवाचे औचित्त साधून प्रजासत्ताक मासिकाचे प्रकाशन कोल्हापुर मधील गावात शैक्षणिक वातावरनात पार पडले. गांधीजींचा खेड्याकड़े चला हा मंत्र समोर ठेवून मासिकाचा नवा विचार युवकांसमोर मांडन्यासाठी प्रथम अंकाचे प्रकाशन भूदरगड़ तालुक्यातील लक्ष्मी विद्यालय बेगवडे येथे करण्यात आला;नंतर अंक पिंपलगाँव,बामने तसेच आजरा तालुक्यातील बेलेवाडी,झूलपेवाडी,उत्तुर,हलेवाडी अशा गावी पाठवन्यात आला. प्रकाशनास आजरा गंगामाई वाचनालयाचे संचालक तानाजी पावले प्रमुखपाहुणे होते त्यानी उपस्थित ग्रामस्त आनी विध्यार्थ्याना भय,भूक आणि भ्रष्टाचार विरुद्ध लढ़न्याचे आवाहन केले. २५ रुपये वार्षिक वर्गनी देवून १०० अंक बुक झाले असून प्रजासत्ताक टीम मध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले लोक असून त्यांच्या गावीही अंक पाठवीन्यात आलेत. विचारांसाठी वाहिलेले हे मासिक सध्या २ रुपयात ८ पाने असे असून कांही दिवसातच मुंबईकरांच्या भेटीला येत आहे.जाहिरातीसाठी/सूचना तसेच सुभेच्या साठी ९९६९६६८३६६ क्रमांकावर संपर्क

मै भी अन्ना ! I AM ANNA HAJARE

Image
I AM ANNA HAJARE (CREATIVE YOUNG-MINDED INDIAN WANTED JAN'LOKPAL 4 CURUPTION FREE INDIA) देश के युवाओंको बहोत से प्रश्न सता रहे है; कुछ कहे तो साथ न मिलने का डर ! आदर्श ऐसा कोई नेता या यंत्रणा नहीं जहाँ यूवकोंको दिशा मिले! राष्ट्रप्रेम,समता न्याय केवल पुस्तकोमे मिलते है !जहाँ देश की जनता भूकी मर रही है,किसान आत्महत्या कर रहे है,उधर नेताओ और धनिकोंका पैसा स्विस बैंक में जमा हो रहा है;आम आदमी लिख नहीं पायेगा इतना बड़ा बड़ा ब्रश्ताचार हो रहा है!पहले अंग्रेज लुटते थे अब हमारे लूटके स्विस बैंक में जमा कर रहे है ! हमारे बाबासाहेब आंबेडकर कह चुके है,"कुछ सालो बाद देश का चलन बदल दो;यही न्याय उन्होंने आरक्षण के बारे में भी कहा था" बाबासाहेब,गांधीजी,शिवाजी हमारे आदर्श राज्यकर्ता है चाहे अपने फायदे के लिए कोई उन्हें जाती पाती और पक्ष में क्यों ना रखे! गांधीजी और उनका सत्याग्रह हमने पुस्तकों में पढ़ा था;मगर अन्ना हजारे जी ने जनता का असंतोष जानकर उनके भलाई के लिए माहिती अधिकारके साथ साथ जन-लोकपाल बिल लेन की कोशिश की.वो देखकर गांधीजी की यद् आती है.अन्ना हमारे गाँधी

लघु-उद्धोगासाठी लागणारा सय्यमिपना आणि मराठी मानसिकता ...business & marathi people...

लघु-उद्धोगासाठी लागणारा सय्यमिपना आणि मराठी मानसिकता ...business & marathi people.. नवशक्तिया या कौटुम्बिक आणि दखलपात्र वृत्तपत्रासाठी वितरण प्रतिनिधि म्हणून काम करत असताना वृत्तपत्रविक्रेते,ऐजंट यांच्यासोबत कांही अनुभव आले ते न रहवल्याने लिहित आहे .... बहुतेक मराठी वृत्तपत्रविक्रेते असताना परप्रान्तियानी या व्यवसायातही चांगला जम बसवलाय .पैशा-पैशा चा हा खेळ जमविता जमविता आजही हा दन्यानदाता उपेक्षितच आहे.त्याना हक्काचे स्टोल नाहीत.सरकारचे या संदर्भात निश्छित धोरण नाही.आता बरेच वृत्तपत्रविक्रेते आगळ-पगळ स्टोल राजकारणी,प्रशासकीय यंत्रणा यांच्या कृपाआशिर्वादाने लावतात तो भाग वेगला ! असो,वृत्तपत्रविक्रेते ज्या वृतपत्रासाठी काम करतात त्यांची ताकत एवढी आहे की ते क्रांति घडवू शकतात मात्र तसे का होत नाही? कारण वृत्तपत्रविक्रेता संघाना राजकीय बाज चढ़ल्याने सर्वत्र एकसंधता दिसत नाही ! वृत्तवाहिन्यांचा प्रसार आनी प्रसिद्दी पाहता कांही दिवसानी वृत्तपत्रविक्रेत्याला कोणी विचारणार नाही असा नाराजिचा सुर वृत्तपत्रविक्रेतत्यांचा दिसतोय ! तशी परिस्थिति खरच ठरेल जेंव्हा आपल्या न्यायालया

एका चलवळीची सुरवात ...

नमस्कार ! आम्ही प्रजासत्ताक मासिक मुंबईतुन महाराष्ट्रभर ऑगस्ट २०११ पासून सुरु करत असून सध्या त्याचे स्वरुप कृष्ण-धवल असे ८ पानांचे मिड-डे साइज असणार आहे. कारण आमच्या टीम मधील सर्वानी य अंकासाठी प्रत्येकी ५०० रुपये काढलें असून तशी तजवीज प्रत्येक महिन्याला करणार आहोत. सर्व टीम मेम्बर पत्रकारितेशी सम्बंधित असून मार्गदर्शक अशा अत्रे,आगरकर,प्रबोधनकार यांच्या जुन्या पत्रकारितेची नव्याने सुरुवात करण्याच्या निश्चयाने प्रभावी दखलपात्र माध्यम बनू इश्यिते ! आपले लिखाण आम्हाला नेहमीच मार्गदर्शक राहिले असून आमच्या सुद्न्य वाचकांना ते मिळावे अशी आमची इच्छा आहे ! आमच्या टीम मध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातून मुंबईत आलेली मंडळी असून त्यांच्या गावी अंक जाणार आहे विशेष म्हणजे माझ्या गावी मी माजी विद्यार्थी संघटना में २०११ मध्ये स्थापन केल्याने विध्यार्थ्यानी २०० अंक रिलीज होण्याआधीच बुक केलेत तेंव्हा अंक काढून फुकट वाटने पिवळी पत्रकारिता करने हा आमचा उद्देश नक्कीच नाही! आता हे सर्व यासाठी सांगीतले कारण किमान कांही दिवस आम्ही कोणत्याही प्रकारचे मानधन देवू

कोणी उत्तरे शोधलित काय ?TROUBLING QUESTION TO INDIAN YOUTH !

आपल्या शिक्षण प्रणालीद्वारे बरयाच गोष्टींचा उलघडा होत नाही! त्यासाठी अवांतर वाचन हवे जो आजचा युवक करत नाही ! शिवाय हे शिक्षण रोजगार मिळवुन देणारे नाही तो भाग वेगलाच ! आजच्या युवा संघटना ठराविक हेतूने ठराविक द्रुश्तिकोनतुन पुढे जाताना दिसत नाही . राजकीय पक्षांसाठी युवक गोला करने इतकेच उधिष्ट्ये....... कांही अनुत्तरित प्रश्न आमच्या कांही मित्राना पडलेत आनी आम्हला असे जानवतेय की आपल्या उदारमतवादी लोकशाहीत सर्व वाद जिवंत आहेत! काय खरे आनी काय खोटे काय फायद्याचे आनी कोणते समाजकारण आनी कोणते राजकारण कांही कांही समजत नाही ! कांही प्रश्न .! १)प्रशासकीय यंत्रणा शासकीय कार्यालयात कोणत्या आधारावर शासकीय वेळेत सत्यनारायण पूजा घालतात ? हे इथे योग्य आहे का ? लाचखोरिमुले सिस्टम ची होणारी बदनामी आनी अविश्वसर्हता थाम्बनार कधी आनी ती कशी ? कंत्राट पद्धति ......कमी मनुश्यबल की अकार्यक्ष्मता ? निवडनुक येताच बहिश्काराची भाषा जनतेत कशी काय येते ? २)न्याय व्यवस्था मराठीत न्याय कधी व कसा मिळणार ? बॉम्बे हाई कोर्ट ,iit मुंबई ,मुंबई ग्रामपंचायत कायदा हा काय प्रकार आहे ? बलात्काराची केस नोंद होताच कोणत्याह

यंत्रनेला कांही थांगपत्ताच नाही !WHT A HOPE'LESS SYSTEM IT IS !

यंत्रनेला कांही थांगपत्ताच नाही ! शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चडू नये म्हणतात ! कदाचित म्हनुनच बहुदा कोर्टाच्या यंत्रनेबबत पुरेशी माहिती नसल्याने सर्वसामान्यांची त्रेधातिर्कित उड़ते. शिवाय मराठीत न्याय मिळावा हा प्रश्न अनुत्तरितच ! असो,मुद्दा असा आहे की प्रतिद्न्यापत्र सर्वांना कूटेनाकुटे करावेच लागते त्यासाठी वकील ५०० रुपये आकारतात.कोर्टात पोहचल्यावर प्रथम १०० रुपयांचा स्टांप पेपर घ्यावा लागतो. वास्तविक नियमाप्रमाने २० रुपये त्या कामासाठी ग्राह्य आहेत पण २०,५० चा स्टांप पेपर मिळतो कुठे ?मग सरल १०० रुपये .सरकारचा महसूल वाढायला हवा पण तसा जीआर शासन कधी काढनार ? दूसरी गोष्ट प्रेस डिक्लेरेशनची ! आरएनआय कड़े प्रेस डिक्लेरेशन करताना चार प्रकारचे अर्ज २० रुपयांच्या स्टांप पेपर वरती करायचे असा नियम असून अगदी तशीच माहिती दिली जाते पण २० चा स्टांप पेपर मिळतो कुठे ? असा प्रश्न उपस्तित केला असता फ्रंकिंगचा पर्याय सुचाविला जातो! फ्रंकिंग ना बँकेत ना पोस्टात ना खुद्द कांही कोर्टात होत, आता बोला ! शिवाय कांही बँकेत सरळ १०० रुपयांपसुनाच फ्रंकिंग होते, म्हणजे प्रशासकीय यं

''विश्वचषक-गुढी पाडवा-अन्नांचे उपोषण ' INDIA NEED LOKPAL

''विश्वचषक-गुढी पाडवा-अन्नांचे उपोषण ''INDIAN MEDIA ON WORLD CUP FEVER -GUDI PADVA FESTIVAL & ANNA HAJARE'S UPOSHAN भारतीय समाज वाकविल तसा वाकविता येतो असा विश्वास राज्यकर्त्यांना आहे ! विश्वचषक या इवेंट च्या वापरने सर्व लक्ष कांही कालावधि साठी दूर ठेवण्यात राज्यकर्ते यशश्वी ठरले! विविधतेच्या देशात सामाजिक जाणीव म्हणून आणि खेलाचा प्रकार म्हणून क्रिकेट कड़े पाहने ठीक होते पण आमच्या माध्यमानी विश्वचषक च्या धुंदीत सर्व विषय बाजूला ठेवले होते. आज म्हनुनच माध्यमे आपला पुर्वीचा मार्गदर्शक चेहरा विसरत चालली आहेत! mulat BCCI ही एक कंपनी आहे आणि सर्व प्लेयर त्यांचे कामगार ! सचिनला भारतरत्न दया हा विषय या अनुशंघाने येतो आता सचिन किंवा इतर खेलाडुना जो पैसा दिला जातोय त्याची गरज आहे का ? जनतेचा पैसा कोणी विचारनारा नाही का ? आज अनेक खेलाडू उपेक्षित आहेत शिवाय आमच्या सचिन आणि इतर खेलाडुना एखादी संस्था खोलाविशी वाटली नाही ! गुढी पाडव्याच्या शोभा यात्रेत सुद्धा विश्वचषक धुंधी दिसली ! गुढी पाडवा आला की आणखी एक वाद बाहेर येतो जसा निवाड्नुक आल्या की मतदान

प्रजासत्ताक (तिमिरातिनी तेजाकडे) BE READY FOR REVOLUTION !

Image
प्रजासत्ताक (तिमिरातिनी तेजाकडे) हवा आहे प्रजासत्ताक ||ध्रु || नवा बदल,नवी दिशा पाहवेना ही दुर्दशा यंत्रणा थोड़ी बदलावी क्रांति थोड़ी आनावि शिक्षणाची जागृती प्रबोधनाची आकृति बंद करायची भ्रष्ट्राचारी नकोच त्यांची मनमानी नकोत आम्हा जाती,गोती नकोत आम्हा भोंदुगिरी यामुलेच खूंटली गती पतली आम्हा माणुसकी तिमिरातिनी तेजाकडे.... हेच आमचे ब्रिद खरे मशालीच्या त्या ज्वालेने अन्यायाचा नाश ठरे ऐकून नुसते राहु नका पाहून नुसते बसु नका बदल घडवायचाय,कंबर कसा चलवलित तुम्ही सामिल व्हा ! धन्यवाद कविवर्य- आविनाश लोंढे BY AVI-9821896825

" द ग्रेट मराठा " THE CREATIVE MARATHA

Image
" दिलेलेवचन पाळण्यासाठी आणि हिंदुस्थानाच्या रक्षणासाठी १४ जानेवारी १७६१ साली पानिपत येथे मराठ्यांनी दुराणी अहमदशहा अब्दालीशी केलेल्या रणसंग्रामात विरगती प्राप्त झालेल्या तमाम मराठी सैनिकांस, सरदारांस आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या सेनापती श्रीमंत सदाशिवराव भाऊ, श्रीमंत विश्वासराव आणि बाजीराव पुत्र शुरवीर समशेर बहाद्दर यांना - " " मानाचा मुजरा ! " -- मराठमोळ्या रक्तामध्ये वाहिला असता गारवा, मराठमोळ्या रक्तामध्ये वाहिला असता गारवा, राजे तुम्ही नसता तर आज गुलाल हि असता हिरवा written By_Satyavan khandge