Posts

Showing posts from 2010

शिवाजी राजे आनी त्यांचे गुरु/जनता ------मराठेशाही KING SHIVAJI & THEIR TEACHER/JANATA...MARATHESHAHI

शिवाजी राजे आनी त्यांचे गुरु/जनता ------मराठेशाही KING SHIVAJI & THEIR TEACHER/JANATA...MARATHESHAHI नमस्कार आज हे लिखाण इथे करताना बरयाच लोकांशी संवाद सधालेले आहेत आनी एक हेतु निश्चित केला आहे .ह मराठेशाहिचा ब्लॉग म्हणजे एक्ठ्याची चलवळ वाटावी असे वाटेल !आनी ह्या चलवळ चे नेतृत्व मराठेशाहिचा विचारच करत आहे ! महाराष्ट्र ह्या नावत खरच दम आहे .म्हनुनच अत्र्यानी सुद्धा या नावाचा आग्रह धरला होता .तुम्ह्मी बरेच दीवस् इथे मराठेशाही ,महाराष्ट्रधर्म असे शब्ध वाचलात . मराठा तितुका मेळवावा | महाराष्ट्रधर्म वाढवावा || हे रामदासांचे मार्मिक विचार महाराष्ट्राला पचतात की नाहि सद्ध्या चर्चेत असणार्या दादोजी कोंडदेव यांच्या गुरु'करानावरून दिसून येते आहे ! मराठेशाही ,महाराष्ट्रधर्म ही संकल्पना फ़क्त सयुक्त महाराष्ट्रापुरतीच होती का ?मराठेशाही म्हणजे फ़क्त जतिन्र मराठा असनार्यांचिच का? हे विश्वची माजे घर सांगनारया तुकारामांचे विश्व म्हणजे केवळ महाराष्ट्र होते का ? हे तुम्हीच ठरवा ! मला एका प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे की शिवाजी महाराजांचे गुरु ना रामदास /तुकाराम होते नाकि दादोजी को

हे थामबायला हवे !

Image
हे थामबायला हवे ! ही सगळी महात्मांची कृपा ! या जन्मी यावर तोडगा मला तरी दिसत नाही !मला वाटते त्यांनी स्वता आपली मानसिकता बदलायला हवी आनी त्यासाठी राज्यकर्ते दबंग हवेत !मांसाहार करनार्यनाच स्वाएन फ्लू होवो ! जय हिंद ! जय महाराष्ट्र !वन्दे मातरम

महागाई वर करा कांही !

महागाई वर करा कांही ! लोकसभा निवडनुकितिल सर्व पक्षांचे वचननामे आनी वचकनामे आठवतात ? ३ रुपयात धान्य! वगैरे .काय झाले ? लोकसभेत कॉंग्रेसची पूर्ण सत्ता आली .याचा अर्थ वचननामे फ़क्त लोकाना खुश करण्यासाठीच असतात का ? आता हे सर्व काढ्न्या मागचे कारन आहे कांदा ४० रुपयावर आला आहे आनी पन्नास रुपयावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे . भारतात महागाई वाढत असल्याची कारने पंतप्रधान देतील काय ? पत्रकारानी भाव वाढला हे सांगन्यासाठीच लेखनी वापरलेली दिसतीय! देश भुकेला असताना सरकारला महासत्ता होण्याचे डोहाले का लागलेत ? परवा कांही पक्षानी आपापल्या मतदार शेत्रात १०-१६ रुपयानी साखर वाटुन वाघ मारण्याचा तोरा मिरवला.हीच का लोकशाही ही तर हुकुमशाही ,भांडवलशाही ! जनतेला भिक नको हक्क दया ! बाबुराव खेडेकर

प्रतिक्रिया इथे जतन करुया BLOG EFFECT !

शुभेच्छा..... यशस्वी भव! २९ ऑक्टोबर २०१० ३-३१ pm रोजी creative maratha ने लिहिलेः प्रिय गुरूजी , हार न माननारा मी आज हरल्यामुले आपणास लिहित आहे. अन्याय झाल्याशिवाय क्रांति होत नाही हे मान्य मात्र आपला एकाकी संघर्ष फलदृपच होत नसेल तर त्या जगण्याला काय अर्थ ? प्रत्येक जन आपल्या मार्गावर एकाकी संघर्ष करतोय आनी शेवटी निराश होऊंन 'हे असेच चालणार '! आपन काय करणार? इतपर्यंत पोहचतात ! आपन शिक्षणाचा वापर व्यवहारात होइल म्हणून शिकविले आनी तत्वनिष्ट ,,विचारी विद्यार्थी घडवला मात्र इथे पावलोपावली तत्वे रासरोज तुडविली जाताना आम्ही पाहतोय!मानत जलन होतेय की आपन काहींच करू शकत नांही ?कांही तरी करायला हवे! पण काय? व कसे? कांहीच सुचत नांही !भ्रष्टाचार,लाचारी,सत्ताकरण,धर्मकरण समाजात इतके भिनलेय की हा समाज सुधारनेपलिकडे खुपच लांब पोहचलेला दिसतोय आनी मी तितकाच मागे !शिवाय माझा अभ्यास ही कमी पडतोय ;मला अजुन साधनेची गरज आहे !नव्याने सर्व वाद अभ्यासायला हवेत ! आज माझ्यासमोर इतके लिखाण आहे की सत्य काय आहे हेच समजत नाही !असो, माज्या पुढच्या प्रबंधात आनी कार्यत इतिहासातील गोष्टी,धार्मिक

पत्र लेखन SPECIAL LETTER WRITING (THIS FRM STUDENT TO TEACHER)

SPECIAL LETTER WRITING (THIS FRM STUDENT TO TEACHER) प्रिय गुरूजी , हार न माननारा मी आज हरल्यामुले आपणास लिहित आहे. अन्याय झाल्याशिवाय क्रांति होत नाही हे मान्य मात्र आपला एकाकी संघर्ष फलदृपच होत नसेल तर त्या जगण्याला काय अर्थ ? प्रत्येक जन आपल्या मार्गावर एकाकी संघर्ष करतोय आनी शेवटी निराश होऊंन 'हे असेच चालणार '! आपन काय करणार? इतपर्यंत पोहचतात ! आपन शिक्षणाचा वापर व्यवहारात होइल म्हणून शिकविले आनी तत्वनिष्ट ,,विचारी विद्यार्थी घडवला मात्र इथे पावलोपावली तत्वे रासरोज तुडविली जाताना आम्ही पाहतोय!मानत जलन होतेय की आपन काहींच करू शकत नांही ?कांही तरी करायला हवे! पण काय? व कसे? कांहीच सुचत नांही !भ्रष्टाचार,लाचारी,सत्ताकरण,धर्मकरण समाजात इतके भिनलेय की हा समाज सुधारनेपलिकडे खुपच लांब पोहचलेला दिसतोय आनी मी तितकाच मागे !शिवाय माझा अभ्यास ही कमी पडतोय ;मला अजुन साधनेची गरज आहे !नव्याने सर्व वाद अभ्यासायला हवेत ! आज माझ्यासमोर इतके लिखाण आहे की सत्य काय आहे हेच समजत नाही !असो, माज्या पुढच्या प्रबंधात आनी कार्यत इतिहासातील गोष्टी,धार्मिक संकल्पना,भावनिकता याना वाजवीप

आम्ही अशा देशात राहतो:

आम्ही अशा देशात राहतो: जिथं पोलिस आणि रुग्णवाहिकेपेक्षाही लवकर तुमच्या घरी "पिझ्झा" पोह्चतो, जिथं वाहन कर्ज ५% तर शैक्षणिक कर्ज १२% नी मिळतं, जिथं तांदुळ ४० रु. किलो तर "सिमकार्ड" मोफत मिळतं, जिथं एक लखपती लाखो रुपये देवुन क्रिकेटचा संघ विकत घेतो, मात्र तीच रक्कम दान नाही करत, जिथं पायात घालायच्या चपला/ बुटं वातानुकुलित दुकानात विकली जातात तर पोटात घालायच्या पालेभाज्या उघड्या रस्त्यावर विकल्या जातात, जिथं प्रत्येकाला प्रसिध्दी हवी आहे, मात्र त्यासाठी कुणी सत्-मार्ग अवलंबण्यास तयार नाही, जिथं लिंबाच्या पेयात कृत्रिम स्वाद मिळवला जातो, मात्र भांडी धुण्याचा साबणात अस्सल लिंबु असतं, जिथं चहाच्या टपरीवर लोक "बालमजुरी" वरच्या वर्तमान पत्रातील बातम्यांवर चर्चा करतात - म्हणतात "यार, बाल-मजुरी करवणार्‍यांना फासावर लटकवलं पाहिजे" .... आणि नंतर आवाज देतात...."छोटु.... दोन चहा घेऊन ये...!" ..... तरीसुध्दा ...... माझे माझ्या देशावर प्रेम आहे! by pravin chavan-9619941010

विचारांची पत्रकारिता Journalism Of Thought

विचारांची पत्रकारिता Journalism Of Thought पत्रकरित विचारांवर चालते;हे मान्य मात्र वेगवेगल्या विचारांची खुपच वृत्तपत्रे झाल्याने खरी बातमी कोणती हेच कळत नाही !कारन कोण ज्वलंत विचाराची असतात तर काहींच्या शब्दांना सत्याची धार असते! असो,मुद्दा हा ही लक्षात घ्यायला हवा की दलितांसाठी सम्राट धम्माशाशन लोकनायक अशी वृत्तपत्रे का निघाली !सामना का निघाले!कारन त्यांच्या बातम्यान्ना,विचारांना माध्यमांनी स्थान दिले नाही.मध्यमे धंदा बनल्याची आरोली दिसते. मराठी वाचकांनी संकोचित वृत्ति बाळगु नये ! पत्र नसलेली पत्रकारिता म्हणजे द्रुक श्राव्य माध्यमें एकाच घटनेभोवती दिवस काढताना दिसतात आनी नको त्या गोष्टिंकडे केवल टीआरपि साठी आपली सामुग्री खर्ची पाडताना दिसतात दुसरीकडे राजकीय पक्षांची मुखपत्रे बनलेली दैनिके पेड़ न्यूज़ साठी आनी मनोरंजनात गुंतल्यामुले लोकांची विश्वासार्हता या चौथ्या स्तंभा बद्धल मलिन होत आहे. अभ्यासू पत्रकारांची कमतरता जाणवते अशी वाचकांची आज भूमिका आहे!नाहीतरी डेस्क वर बातम्या बनविन्याची पत्रकारांना सवय आहे असे दिसते ! या बाबतीत नियतकालिके आपला तोल संभालूंन आहेत आनी मराठी नियात

रहस्य THE SECRET@ THE LAW OF ATTRACTION

THE SECRET@ THE LAW OF ATTRACTION Rhonda Byrne's 'The Secret' must read!it's very energetic & inspring world selling book. i like this book becoz its a creative book mrs rhonda is a real journalist! abrahim linkantold that if u r poor no problem but u think like reach person one time u will deffinatly made a reach ! but our mahatma said that if my country person is hungry they dont have cloths for wear then i dont have it ! forget it ;the book handle a big news vallue it's very usefull research project ! i am alwase saying to my friend's that''MONEY NOT MAKES MONEY,MIND MAKES MONEY' translation of this book in marathi by manjul publication its also very good ! U can collect in this book very energetic thought like WORLD BECOMING FROM ENERGY Means ENERGY IS CONSTANT ! May iwant to say here that WORLD OF VIBRATION IS A OLD INDIAN TRADITIONAL THOUGHT ! No question abt who is the king maker but question is if i am a king then can i live like kin

REVOLUTION WITH THE GLOBALISATION IN INDIAN EDUCATION SECTOR

REVOLUTION WITH THE GLOBALISATION IN INDIAN EDUCATION SECTOR MY 10 FRIEND OF VERIOUS FACULTY REFUSED ABT INDIAN EDUCATON STRUCTURE. ACTUALLY IT'S TRUE THAT IN INDIAN EDUCATION THAIR IS O FLEXIBILITY ! EDUCATION IS ONLY THE BUSINESS!DAY BY DAY EDUCATION FEES ARE INCRESING BUT QUALITY OF EDUCAION OIN DOWN! EDUCATION IS A NEED & THA KNOW NOW EVERYONE .POPULATION IS INCREASING THAT'WHY EDUCATIONAL MANAGEMENT BEAING STRONG & THEY ARE MAKING EDUCATED JOBLESS YOUNG IDIANS!EVERY UNIARSITY BEINGHE WNRULE FOR THEMSELF.NOW SEE DISTANCE EDUCATION INSTITUTE...ADMITION POCEDIRE TILL SAPTEMBER & THEY WILL PROVIDE BOOKS ON NOVEMBER & THEIR FINAL EXAM OF THAT YEAR ON NEXT YEAR APRIL !GUESS QUALITY OF THAT EDUCATION & STUDENT. IF SOMEONE QUALIFIED IN B.A. & WANT TO GO ANOE UNIERSITY FOR M.A. IN THAT CASE SECND UNIVERSITY HAVING 10TH 12TH PASSING CERIFICATE WITH FYBA,SYBA & TYBA PASSING CERTIFICATE FOR ELIGIBILITY !DOUBT IN THEIR MIND BUT WE ARE A STUDENT ; NOT TER

कांही अनुत्तरित प्रश्न ! SOME QUESTION ABT INDIA THAT NO ANSWER REALY!

कांही अनुत्तरित प्रश्न ! 1)कांही बोलावे तर न्यायालयाचा अवमान व्हायचा पण बघा महाराष्ट्राचे उच्च न्यायलय पण नाव काय तर BOMBAY HIGH COURT !बॉम्बे बद्दल काय करणार ? 2)ग्रामपंचायत मुंबई मधे नाहीच पण हे बघा मुंबई ग्रामपंचायत कायदा ! 3)IIT BOMBAY ? BOMBAY STOCK EXCHANGE? यांच्यावर बोलू कांही ? इन्ग्रजांचे इतके अनुकरण स्वातंत्र्या नंतरही न्हवे ! BABURAO KHEDEKAR MO-9969668366

इंग्रजी वर्तमानपत्रे आणि रद्दी ENGLISH NEWSPAPER & WESTAGE !

इंग्रजी वर्तमानपत्रे आणि रद्दी ENGLISH NEWSPAPER & WESTAGE ! सध्या DNA आनी HT ची स्चीम फार चर्चेत आहे ! पत्रकारिता वेगळ्या मार्गावर आहे !हे चुकच आहे बातमी मुल्यास हानिकारक आहे !DNA 199 मधे 2 वर्षे तर HT 249 मधे 2 वर्षे तर !आम्ही या अधिही सांगितले होते पाने व किम्मत धाब्यावर बसवत वृत्तपत्र विक्रेत्याना चिरिमिरिचे लालच दाखवून इंग्रजी वृत्तपत्रे वेगळ्या मार्गावर आहेत !देशात यांच्यावर नियंत्रण ठेवणारे कोणी नाही!आज पत्रकारिता व्यवसायी जाली उदय देश विकाल! 'इंग्रजी वर्तमानपत्रे आणि रद्दी' वृतपत्र कार्यालयातील वितरण विभागाचा हा न संपनारा विषय! इंग्रजी इंग्रजी वृत्तपत्रांचा कागद चांगल्या प्रतीचा असतो शिवाय लिहिन्यासाठी खुप जागा खुप असते ;त्यामुले मोठ मोठे फोटो तिथे पहायला मिलतात !वाचक वाचक वर्गही मोठा असल्याने आणि जागतिक भाषा माध्यम असल्याने त्यांचा चांगलाच परिणाम होतो . वास्तविक सामान्य वाचक तितक्या गंभीरपणे वाचतो का ?तर नाही ! मुलात वाचक इतर कारनंसठी सुद्धा पेपर विकत घेतो;त्यात विशेष म्हणजे रद्दी! राद्दीचा वापर होतोच शिवाय वाचकांचे इतर लाड्सुद्धा ही वृत्तपत्रे पुरवित असतात !

आपली नाद खुला गुरुपोर्निमा !

आपली नाद खुला गुरुपोर्निमा ! गुरुपोर्निमा आली की माझ्या मित्रांमधे एकच चलबल असते ती म्हणजे आपल्या शालेतिल किंवा कोलेजमधिल मैत्रीपूर्ण संबंध असणार्या शिक्षकाना फ़ोन करूँन किंवा भेटवस्तुसह प्रत्यक्ष्य भेटून स्तुतिसुमने उधलने. आपल्या संतांनीही,'गुरुविण कोण दाखविल वाट?' असा प्रश्न केला आहे.मला वाटते याचा अर्थ असा न्हवे की जिव्नोधारासाठी कोणीतरी योगी गुरु करूँन घ्यावा व त्यांच्या सांगन्याप्रमाने वागावे ! शाळेत शिकविले जायचे की आई वडिल आपले पहिले गुरु दुसरे शिक्षक वगैरे ! असो, गुरु शिष्यात दस्यत्वाचा प्रकार असू नये असे मला वाटते! माझ्या मानत नेहमी एकच प्रश्न पडतो,''नो वन म्यान इज परफेक्ट''! कदाचित स्वतावरचा अतिविश्वास,भ्रम, किंवा व्यक्तिस्वतंत्र्यमुले असेल असो! विशेष म्हणजे गु रु म्हणजे अंधार नष्ट करणारा ही त्या शब्दाची समर्पक व्याख्या ! कारन आजकल गुरुलोकांचा खुप सुल्सुलात झालाय. सीनियर मार्गदर्शन करताना जणू आपन गुरूच झाल्याच्या अविर्भावात असतात. गुरु कोणी व्यक्ति वगैरे विशिष्ट असे मापक कांही नाही हा ठाम विचार आपल्याला पसंद पडला! माझा गुरु देव आहे ! ज्याची केव

वैचारिक प्रभोदनाचा नेमड्पंथ आवडला !

वैचारिक प्रभोदनाचा नेमड्पंथ आवडला ! सुशिक्षितातल्या सृजनशील आत्म्याला खुप प्रश्न पडतात अणि विशी पंचविशित्ल्या खान्देकरांच्या धेयवादी तरुणाला उत्तरे शोधण्यासाठी सर्व स्तरावर संघर्ष करावा लागतो आशा विचारांचा मी आहे. नेमाडे सरांनी हिन्दू साठी२५ ते ३० वयोगटातील लोकांना डोळ्यासमोर ठेवाल्यामुले बाविशितला मी खुप द्विधा मनास्तितित हे लिहित आहे ! भागवत संप्रदायातील सध्याच्या कांही कल्पनांचे सिंहावलोकन करायला हवे;न्हवे ,संपूर्ण भारतीय संस्कृतीचा नव्याने शोध घायला हवा. राम,कृष्ण, हे राजे होते जसे आपले शिवाजी महाराज पण त्यांना देव बनविले गेले असे वाटते मात्र हे सर्व नेमाडेच बोलू शकतात बरे! मराठी साहित्याला नेमाडे सरांची हिन्दू ही कादंबरी मोठ्या उंचीवर न्हेउन ठेवेल असे मला वाटते! नेमाडे सरांचा विचार मला पटतो पण मानत असुनही त्यांचे समर्थन वगैरे कर्न्याईतपत मी मोठा नाही ! baburao khedekar,mumbai,maharashtra,india 9969668366

प्रतिक्रिया जपाविशी वाटली म्हणून THANK YOU SIR !

माज्या जेम्स विषयीच्या लेखावारिल आमच्या पत्रकारितेच्या शिक्षकांची ही प्रतिक्रिया जपाविशी वाटली म्हणून प्रिय बाबू, 'जेम्स लेनच्या आयचा घो!' ही तुझी भावना कळली. जेम्स लेनचा विरोधही समजला. मात्र ते करताना तुझ्या मनातला गोंधळ तू अधिक जाहीर केला आहे. हा मानसिक गोंधळ प्रातिनिधिक आहे म्हणून तुला लिहितोय. तुझे बरेचसे विचार हे अभिनिवेशातून आलेले आहेत आणि अभिनिवेशाची बरीचशी कारणं अज्ञानात आहेत. मराठा सामाजातली आणि बहुजन समाजातली बरीचशी मुलं या अभिनिवेशामुळेच राजकीय वा प्रचारकी तत्त्वज्ञान राबवणाऱयांच्या हातचं बाहुलं बनत राहतात. जेम्स लेन आणि त्याला चुकीची व बदनामीकारक माहिती पुरवणाऱ्या विकृत मंडळींच्या विरोधातली बाजू समजू शकते. त्यांना चोप देणाऱ्यांचा रागही यथायोग्य आहे. पण त्या मागोमाग चोरपावलांनी येणारा अभिनिवेश मात्र चुकीचा आहे. या अभिनिवेशातूनच 'सत्याचा कांगावा' आणि 'लोकभावनेच्या विरोधात बेधडक जाणे' अशा गोष्टी बोलल्या जातात. बाबू, सत्याचा कांगावा कधीच होऊ शकत नाही. सत्य हे बहुपेडी असते. थोडक्यात ते रिलेटिव्ह असते. म्हणजे चार आंधळ्यांना हत्ती जसा वेगवेगळ्या प्रकारे दि

जेम्स लेनच्या आयचा घो !

सत्याचा कांगावा करणारे शोध प्रबंधाचे लेखक कधीही लोकभावनेच्या विरोधात बेधड़क जातात .त्यांचे हे आक्रमण थाम्बवायला हवे.प्रबोधन करण्यासा ठी क्रांतीचा मार्ग वापरान्यसराखे आहे.शेवटी आर्थिक हितसंबंध गुन्तल्यावर कोणता शोध घेउन बसता?तसेही नाना शोध दररोजच्या वर्तमानपत्रात पहातोच आपन!कांही शोध भरल्या पोटावर केलेले उपद्याप असतात तर कांही पोत भरण्यासाठी चलिवलेले! जेम्स लेन महाराष्ट्रातल्या ११ कोटि जनतेच्या भावना पायदळी तुडवत शिवाजी महाराजांना इस्लामिक भारताचे हिन्दू राजे समजतो.हा त्याचा भ्रम आहे त्याला राजकीय आधार मिलाल्याने तो कोर्टाची केस जिंकलाय.भारताची न्यायव्यवस्थाच मुलात उशिरा न्याय देणारी,चोरान्नाही कधीकधी फॉर होणारी पण न्यायालयाचा अपमान जपणारी आहे.लेनचा महाराष्ट्रात एकेरी उल्लेखच योग्य आहे! हिम्मत असेल तर महाराष्ट्रात पाय ठेवण्याचे धाडस त्याने आता करावे! मागील वर्षी आमच्या आनंद यादवान्नी संततुकारामंबद्धाल असाच कन्हिसा शोध लावला.असो, पण जेम्सला योग्य म्हानानार्यांची ओउलाद महाराष्ट्रात पैदा होतेय याचेच दुख वाटतेय ! च्यायला अक्कल नसेल तर असेल विषय घेतातच कशाला समजत नाही ?नांहि,नांहि अक

भारत बंद

भारत बंद ''जेन्वा राजकार्न्यांच्या खिशाला तान पडतो तेंवा भारत बंद होतो !'' ५/७/२०१० काहींचा भारत तर काहींचा हिन्दुस्थान बंद होता . सदर बंधात १३००० रुपयांचे लुकसान झाले . भारत विकसित कधी होणार कोणास ठावुक कारन वरुण झगमागत दाखवायचा पण आतून दरिद्री ,कर्जबाजारी ,व्याकुल भारत आहे. लोकसंखेच्या बोज्यामुले इतर देशांच्या आर्थिक तुलनेत थोडीशी प्रगति सरकार दाखवित असते पण इथल्या लोकांची जगण्याची पद्धत संघर्षमय आहे .अन्न वस्त्र निवारा अणि सवरक्षण याचसाठी आताप्रयंत्ची युद्धे झाली स्तालान्तरे झाली,हॉट आहेत अणि हॉट राहणार ,! कांही दिवसांपूर्वी भाज्यांचे दर वाढले .शिवसेनेने आन्दोलन केले पण देशव्यापी संप झाला नाही मात्र जेंवा पेट्रोल दिज़ेलचे भाव वाढले तेंवा मात्र भारत बंद १०१ % यशस्वी झाला ! हे केवल शक्ति प्रदर्शन होते नाहीतर कांही वुपयोग तर झालाच नाही .एकदा वाढलेले भाव कधीच कमी हॉट नाहीत हा आताप्रयंत्चा भारताचा इतिहास आहे .शिवसेनेच्या बनारबजित हा मुद्दा जाणवला; फलक होते ,शिक्षक मुलांना शिकवतात ,''अशी कोण आहे जी केवल वाढतच रहते ?'' अणि उत्तर होते ,''महा

हापूस

चित्रपट परिक्षण हापूस चित्रपट ही मोठी बातमिमुल्य असलेली गोष्ट्र असते .तिचे परिक्षण खुप कठिन असते .शिवाय पेपरमधिल परिक्षण ग्राह्य धरनारा आपला समाज आहे . मात्र पेड़ न्यूज़ च्या नादात हे परिक्षण वेगळ्या वल्नावर चाललेले दिसते !हापूस चित्रपटातील अमृता खानविलकर यांचा दुहेरी अभिनय ,अणि गोद चित्रपतापुरते परिक्षण जाले! हे काय बातमी मूल्य वाटते .मला म्हनाय्चेय समिकशाकान्नी चित्रपटातील बातमिमुल्याचे परिक्षण करावे ! मला दिसलेल्या दोन गोष्टी मराठी माणसांच्या हिताच्या वाटतात १) मराठी समाज्यात आजही घाटी अणि कोकनी हा वाद जाणवतो !तो या चित्रपटात दाखवला आहे तो खुप आवडला ! २)वाशी मार्केट मधे आजही मराठी लोकांना व्यापारासाठी गाले मिळत नाहीत किंवा खुप त्रास सहन करूँन मिळवावा लागतो ही वस्तुस्थिति आहे . ते या चित्रपटात योग्यरित्या सांगितले आहे Film Analysis हापूस (alphonso mangoes marathi film) film is a big news valluable story. The analyasis of it is very difficult.But in Indian people mindset that is true which are told in analyasis. Todays analyasis is going to another way because of paid news. i t

सर्जनशील भारतीय युवक @ CREATIVE YOUNG INDIAN

मी स्वताला सर्जनशील समजनारा सुशिक्षित युवक ! पण शारीरिक आनी आर्थिक दुर्बलतेमुले भितरलेला,दिशाहीन स्वप्नात रमणारा. दरिद्र्यामुले किलसवान्या वाटत असनारया जीवनाचा अंत करावा असे वाटावे असा एकाकी संघर्ष कुठवर चालायचा कुणास ठावे ! पण स्पंदनांच्या विश्वत विश्वनिर्मितिकर्त्यावर विश्वास ठेवून नवरसांचा आनंद आपल्या कुवतिने घेण्याची संधि का चुकवा ? असो अशा कल्पनेच्या तीरावर हा जीवनप्रवास चाललाय ,कधीतरी आपल्या मेहनतिला,खरेपनाला,भावनेला,आनी शब्दांना न्याय मिळेल या भावनेवर. मी काही बाराव्या किंवा सोलाव्या शतकातील गोष्टी सांगणार नाही कारन त्यातून पाकल आत्मविश्वास आनी क्षणिक सुखापलिकडे काहीच साध्य हॉट नाही हे कटुसत्य वाटते. दोन वेळाच्या भाकरीची भूक असलेला समाज टी मिलावन्यासठी अटपिता चालवितो.ती ही वेळेवर मिळत नाही किंवा धनिकांकडून उपकारल्यागत मिळते. अशावेळी माज्या सारखाय्ने स्वभिमानाच्या गोष्टी करूँन काय अर्थ ? सुशिक्षितातला सृजनशील आत्मा केवळ बोलत राहतो हे नैसर्गिक आहे मात्र ब्रेड -बटरसाती अर्थीक हितासम्बंधांची मुसकी बांधली की तोही आवाजच नाहीसा होतो;मग काय सर्वकाही दुर्लक्ष्य करत सहन करायचे आनी आलेल

मी काय म्हणतो ! WHAT I AM SAYING !

KNOWLEGE IS A POWER ! LIFE IS A LONLY STRUGLE ! IF YOU LOSS OR LOOSE YOUR COMMAND THEN EVERYTHINK IS AGAINST YOU ! BaBu Khedekar mo.-919969668366

मै हीरो बनना चाहता हु ! DREEM HERO !

Mumbai is also called as dreem city.it is also mail center of indian film city. every people when they come in mumbai ask anyone where i can meet bolliwood star ? can i work in film city?these is a filmy glamour of mumbai! some clever people know it very well & because of it they publish advertise in train or road to come for film work & earn daily 500 rupees etc. very much number of young boyes go for meeting then they means advertiser demand 2000 to 10,000 rupees for identy card. after receiving money they gave duplicate card which address of office are not on earth :the stamp is making in market in only 20 rupees! the above mentioned matter is happend daily in mumbai city.the above mentioned matter is happend with my 4 friend they loss their money 3000 to 10000. THE NO OF THEAP IN ABOVE MATTER WHICH IS NOW NOT RECHEBLE OR SUSPENDED I AM MAINTIONING HERE DIPAK KUMAR-9930076175 OFFICE ADDRESS- REGD NO 1110/2008 FLAT NO.203,SECOND FLOOR MADINA APRTMENT,OPP. B