Posts

Showing posts from October, 2010

पत्र लेखन SPECIAL LETTER WRITING (THIS FRM STUDENT TO TEACHER)

SPECIAL LETTER WRITING (THIS FRM STUDENT TO TEACHER) प्रिय गुरूजी , हार न माननारा मी आज हरल्यामुले आपणास लिहित आहे. अन्याय झाल्याशिवाय क्रांति होत नाही हे मान्य मात्र आपला एकाकी संघर्ष फलदृपच होत नसेल तर त्या जगण्याला काय अर्थ ? प्रत्येक जन आपल्या मार्गावर एकाकी संघर्ष करतोय आनी शेवटी निराश होऊंन 'हे असेच चालणार '! आपन काय करणार? इतपर्यंत पोहचतात ! आपन शिक्षणाचा वापर व्यवहारात होइल म्हणून शिकविले आनी तत्वनिष्ट ,,विचारी विद्यार्थी घडवला मात्र इथे पावलोपावली तत्वे रासरोज तुडविली जाताना आम्ही पाहतोय!मानत जलन होतेय की आपन काहींच करू शकत नांही ?कांही तरी करायला हवे! पण काय? व कसे? कांहीच सुचत नांही !भ्रष्टाचार,लाचारी,सत्ताकरण,धर्मकरण समाजात इतके भिनलेय की हा समाज सुधारनेपलिकडे खुपच लांब पोहचलेला दिसतोय आनी मी तितकाच मागे !शिवाय माझा अभ्यास ही कमी पडतोय ;मला अजुन साधनेची गरज आहे !नव्याने सर्व वाद अभ्यासायला हवेत ! आज माझ्यासमोर इतके लिखाण आहे की सत्य काय आहे हेच समजत नाही !असो, माज्या पुढच्या प्रबंधात आनी कार्यत इतिहासातील गोष्टी,धार्मिक संकल्पना,भावनिकता याना वाजवीप

आम्ही अशा देशात राहतो:

आम्ही अशा देशात राहतो: जिथं पोलिस आणि रुग्णवाहिकेपेक्षाही लवकर तुमच्या घरी "पिझ्झा" पोह्चतो, जिथं वाहन कर्ज ५% तर शैक्षणिक कर्ज १२% नी मिळतं, जिथं तांदुळ ४० रु. किलो तर "सिमकार्ड" मोफत मिळतं, जिथं एक लखपती लाखो रुपये देवुन क्रिकेटचा संघ विकत घेतो, मात्र तीच रक्कम दान नाही करत, जिथं पायात घालायच्या चपला/ बुटं वातानुकुलित दुकानात विकली जातात तर पोटात घालायच्या पालेभाज्या उघड्या रस्त्यावर विकल्या जातात, जिथं प्रत्येकाला प्रसिध्दी हवी आहे, मात्र त्यासाठी कुणी सत्-मार्ग अवलंबण्यास तयार नाही, जिथं लिंबाच्या पेयात कृत्रिम स्वाद मिळवला जातो, मात्र भांडी धुण्याचा साबणात अस्सल लिंबु असतं, जिथं चहाच्या टपरीवर लोक "बालमजुरी" वरच्या वर्तमान पत्रातील बातम्यांवर चर्चा करतात - म्हणतात "यार, बाल-मजुरी करवणार्‍यांना फासावर लटकवलं पाहिजे" .... आणि नंतर आवाज देतात...."छोटु.... दोन चहा घेऊन ये...!" ..... तरीसुध्दा ...... माझे माझ्या देशावर प्रेम आहे! by pravin chavan-9619941010

विचारांची पत्रकारिता Journalism Of Thought

विचारांची पत्रकारिता Journalism Of Thought पत्रकरित विचारांवर चालते;हे मान्य मात्र वेगवेगल्या विचारांची खुपच वृत्तपत्रे झाल्याने खरी बातमी कोणती हेच कळत नाही !कारन कोण ज्वलंत विचाराची असतात तर काहींच्या शब्दांना सत्याची धार असते! असो,मुद्दा हा ही लक्षात घ्यायला हवा की दलितांसाठी सम्राट धम्माशाशन लोकनायक अशी वृत्तपत्रे का निघाली !सामना का निघाले!कारन त्यांच्या बातम्यान्ना,विचारांना माध्यमांनी स्थान दिले नाही.मध्यमे धंदा बनल्याची आरोली दिसते. मराठी वाचकांनी संकोचित वृत्ति बाळगु नये ! पत्र नसलेली पत्रकारिता म्हणजे द्रुक श्राव्य माध्यमें एकाच घटनेभोवती दिवस काढताना दिसतात आनी नको त्या गोष्टिंकडे केवल टीआरपि साठी आपली सामुग्री खर्ची पाडताना दिसतात दुसरीकडे राजकीय पक्षांची मुखपत्रे बनलेली दैनिके पेड़ न्यूज़ साठी आनी मनोरंजनात गुंतल्यामुले लोकांची विश्वासार्हता या चौथ्या स्तंभा बद्धल मलिन होत आहे. अभ्यासू पत्रकारांची कमतरता जाणवते अशी वाचकांची आज भूमिका आहे!नाहीतरी डेस्क वर बातम्या बनविन्याची पत्रकारांना सवय आहे असे दिसते ! या बाबतीत नियतकालिके आपला तोल संभालूंन आहेत आनी मराठी नियात

रहस्य THE SECRET@ THE LAW OF ATTRACTION

THE SECRET@ THE LAW OF ATTRACTION Rhonda Byrne's 'The Secret' must read!it's very energetic & inspring world selling book. i like this book becoz its a creative book mrs rhonda is a real journalist! abrahim linkantold that if u r poor no problem but u think like reach person one time u will deffinatly made a reach ! but our mahatma said that if my country person is hungry they dont have cloths for wear then i dont have it ! forget it ;the book handle a big news vallue it's very usefull research project ! i am alwase saying to my friend's that''MONEY NOT MAKES MONEY,MIND MAKES MONEY' translation of this book in marathi by manjul publication its also very good ! U can collect in this book very energetic thought like WORLD BECOMING FROM ENERGY Means ENERGY IS CONSTANT ! May iwant to say here that WORLD OF VIBRATION IS A OLD INDIAN TRADITIONAL THOUGHT ! No question abt who is the king maker but question is if i am a king then can i live like kin