Posts

Showing posts from July, 2010

आपली नाद खुला गुरुपोर्निमा !

आपली नाद खुला गुरुपोर्निमा ! गुरुपोर्निमा आली की माझ्या मित्रांमधे एकच चलबल असते ती म्हणजे आपल्या शालेतिल किंवा कोलेजमधिल मैत्रीपूर्ण संबंध असणार्या शिक्षकाना फ़ोन करूँन किंवा भेटवस्तुसह प्रत्यक्ष्य भेटून स्तुतिसुमने उधलने. आपल्या संतांनीही,'गुरुविण कोण दाखविल वाट?' असा प्रश्न केला आहे.मला वाटते याचा अर्थ असा न्हवे की जिव्नोधारासाठी कोणीतरी योगी गुरु करूँन घ्यावा व त्यांच्या सांगन्याप्रमाने वागावे ! शाळेत शिकविले जायचे की आई वडिल आपले पहिले गुरु दुसरे शिक्षक वगैरे ! असो, गुरु शिष्यात दस्यत्वाचा प्रकार असू नये असे मला वाटते! माझ्या मानत नेहमी एकच प्रश्न पडतो,''नो वन म्यान इज परफेक्ट''! कदाचित स्वतावरचा अतिविश्वास,भ्रम, किंवा व्यक्तिस्वतंत्र्यमुले असेल असो! विशेष म्हणजे गु रु म्हणजे अंधार नष्ट करणारा ही त्या शब्दाची समर्पक व्याख्या ! कारन आजकल गुरुलोकांचा खुप सुल्सुलात झालाय. सीनियर मार्गदर्शन करताना जणू आपन गुरूच झाल्याच्या अविर्भावात असतात. गुरु कोणी व्यक्ति वगैरे विशिष्ट असे मापक कांही नाही हा ठाम विचार आपल्याला पसंद पडला! माझा गुरु देव आहे ! ज्याची केव

वैचारिक प्रभोदनाचा नेमड्पंथ आवडला !

वैचारिक प्रभोदनाचा नेमड्पंथ आवडला ! सुशिक्षितातल्या सृजनशील आत्म्याला खुप प्रश्न पडतात अणि विशी पंचविशित्ल्या खान्देकरांच्या धेयवादी तरुणाला उत्तरे शोधण्यासाठी सर्व स्तरावर संघर्ष करावा लागतो आशा विचारांचा मी आहे. नेमाडे सरांनी हिन्दू साठी२५ ते ३० वयोगटातील लोकांना डोळ्यासमोर ठेवाल्यामुले बाविशितला मी खुप द्विधा मनास्तितित हे लिहित आहे ! भागवत संप्रदायातील सध्याच्या कांही कल्पनांचे सिंहावलोकन करायला हवे;न्हवे ,संपूर्ण भारतीय संस्कृतीचा नव्याने शोध घायला हवा. राम,कृष्ण, हे राजे होते जसे आपले शिवाजी महाराज पण त्यांना देव बनविले गेले असे वाटते मात्र हे सर्व नेमाडेच बोलू शकतात बरे! मराठी साहित्याला नेमाडे सरांची हिन्दू ही कादंबरी मोठ्या उंचीवर न्हेउन ठेवेल असे मला वाटते! नेमाडे सरांचा विचार मला पटतो पण मानत असुनही त्यांचे समर्थन वगैरे कर्न्याईतपत मी मोठा नाही ! baburao khedekar,mumbai,maharashtra,india 9969668366

प्रतिक्रिया जपाविशी वाटली म्हणून THANK YOU SIR !

माज्या जेम्स विषयीच्या लेखावारिल आमच्या पत्रकारितेच्या शिक्षकांची ही प्रतिक्रिया जपाविशी वाटली म्हणून प्रिय बाबू, 'जेम्स लेनच्या आयचा घो!' ही तुझी भावना कळली. जेम्स लेनचा विरोधही समजला. मात्र ते करताना तुझ्या मनातला गोंधळ तू अधिक जाहीर केला आहे. हा मानसिक गोंधळ प्रातिनिधिक आहे म्हणून तुला लिहितोय. तुझे बरेचसे विचार हे अभिनिवेशातून आलेले आहेत आणि अभिनिवेशाची बरीचशी कारणं अज्ञानात आहेत. मराठा सामाजातली आणि बहुजन समाजातली बरीचशी मुलं या अभिनिवेशामुळेच राजकीय वा प्रचारकी तत्त्वज्ञान राबवणाऱयांच्या हातचं बाहुलं बनत राहतात. जेम्स लेन आणि त्याला चुकीची व बदनामीकारक माहिती पुरवणाऱ्या विकृत मंडळींच्या विरोधातली बाजू समजू शकते. त्यांना चोप देणाऱ्यांचा रागही यथायोग्य आहे. पण त्या मागोमाग चोरपावलांनी येणारा अभिनिवेश मात्र चुकीचा आहे. या अभिनिवेशातूनच 'सत्याचा कांगावा' आणि 'लोकभावनेच्या विरोधात बेधडक जाणे' अशा गोष्टी बोलल्या जातात. बाबू, सत्याचा कांगावा कधीच होऊ शकत नाही. सत्य हे बहुपेडी असते. थोडक्यात ते रिलेटिव्ह असते. म्हणजे चार आंधळ्यांना हत्ती जसा वेगवेगळ्या प्रकारे दि

जेम्स लेनच्या आयचा घो !

सत्याचा कांगावा करणारे शोध प्रबंधाचे लेखक कधीही लोकभावनेच्या विरोधात बेधड़क जातात .त्यांचे हे आक्रमण थाम्बवायला हवे.प्रबोधन करण्यासा ठी क्रांतीचा मार्ग वापरान्यसराखे आहे.शेवटी आर्थिक हितसंबंध गुन्तल्यावर कोणता शोध घेउन बसता?तसेही नाना शोध दररोजच्या वर्तमानपत्रात पहातोच आपन!कांही शोध भरल्या पोटावर केलेले उपद्याप असतात तर कांही पोत भरण्यासाठी चलिवलेले! जेम्स लेन महाराष्ट्रातल्या ११ कोटि जनतेच्या भावना पायदळी तुडवत शिवाजी महाराजांना इस्लामिक भारताचे हिन्दू राजे समजतो.हा त्याचा भ्रम आहे त्याला राजकीय आधार मिलाल्याने तो कोर्टाची केस जिंकलाय.भारताची न्यायव्यवस्थाच मुलात उशिरा न्याय देणारी,चोरान्नाही कधीकधी फॉर होणारी पण न्यायालयाचा अपमान जपणारी आहे.लेनचा महाराष्ट्रात एकेरी उल्लेखच योग्य आहे! हिम्मत असेल तर महाराष्ट्रात पाय ठेवण्याचे धाडस त्याने आता करावे! मागील वर्षी आमच्या आनंद यादवान्नी संततुकारामंबद्धाल असाच कन्हिसा शोध लावला.असो, पण जेम्सला योग्य म्हानानार्यांची ओउलाद महाराष्ट्रात पैदा होतेय याचेच दुख वाटतेय ! च्यायला अक्कल नसेल तर असेल विषय घेतातच कशाला समजत नाही ?नांहि,नांहि अक

भारत बंद

भारत बंद ''जेन्वा राजकार्न्यांच्या खिशाला तान पडतो तेंवा भारत बंद होतो !'' ५/७/२०१० काहींचा भारत तर काहींचा हिन्दुस्थान बंद होता . सदर बंधात १३००० रुपयांचे लुकसान झाले . भारत विकसित कधी होणार कोणास ठावुक कारन वरुण झगमागत दाखवायचा पण आतून दरिद्री ,कर्जबाजारी ,व्याकुल भारत आहे. लोकसंखेच्या बोज्यामुले इतर देशांच्या आर्थिक तुलनेत थोडीशी प्रगति सरकार दाखवित असते पण इथल्या लोकांची जगण्याची पद्धत संघर्षमय आहे .अन्न वस्त्र निवारा अणि सवरक्षण याचसाठी आताप्रयंत्ची युद्धे झाली स्तालान्तरे झाली,हॉट आहेत अणि हॉट राहणार ,! कांही दिवसांपूर्वी भाज्यांचे दर वाढले .शिवसेनेने आन्दोलन केले पण देशव्यापी संप झाला नाही मात्र जेंवा पेट्रोल दिज़ेलचे भाव वाढले तेंवा मात्र भारत बंद १०१ % यशस्वी झाला ! हे केवल शक्ति प्रदर्शन होते नाहीतर कांही वुपयोग तर झालाच नाही .एकदा वाढलेले भाव कधीच कमी हॉट नाहीत हा आताप्रयंत्चा भारताचा इतिहास आहे .शिवसेनेच्या बनारबजित हा मुद्दा जाणवला; फलक होते ,शिक्षक मुलांना शिकवतात ,''अशी कोण आहे जी केवल वाढतच रहते ?'' अणि उत्तर होते ,''महा

हापूस

चित्रपट परिक्षण हापूस चित्रपट ही मोठी बातमिमुल्य असलेली गोष्ट्र असते .तिचे परिक्षण खुप कठिन असते .शिवाय पेपरमधिल परिक्षण ग्राह्य धरनारा आपला समाज आहे . मात्र पेड़ न्यूज़ च्या नादात हे परिक्षण वेगळ्या वल्नावर चाललेले दिसते !हापूस चित्रपटातील अमृता खानविलकर यांचा दुहेरी अभिनय ,अणि गोद चित्रपतापुरते परिक्षण जाले! हे काय बातमी मूल्य वाटते .मला म्हनाय्चेय समिकशाकान्नी चित्रपटातील बातमिमुल्याचे परिक्षण करावे ! मला दिसलेल्या दोन गोष्टी मराठी माणसांच्या हिताच्या वाटतात १) मराठी समाज्यात आजही घाटी अणि कोकनी हा वाद जाणवतो !तो या चित्रपटात दाखवला आहे तो खुप आवडला ! २)वाशी मार्केट मधे आजही मराठी लोकांना व्यापारासाठी गाले मिळत नाहीत किंवा खुप त्रास सहन करूँन मिळवावा लागतो ही वस्तुस्थिति आहे . ते या चित्रपटात योग्यरित्या सांगितले आहे Film Analysis हापूस (alphonso mangoes marathi film) film is a big news valluable story. The analyasis of it is very difficult.But in Indian people mindset that is true which are told in analyasis. Todays analyasis is going to another way because of paid news. i t