पारदर्शकता हरवतेय….


सगळे चोर आहेत. कुठे जायचय याचा धोरणात्मक विचार कुणालाही नाही.पैसा हे अंतिम ध्येय बनत आहे.तत्वज्ञानापेक्षा व्यवहारवाद श्रेष्ठ ठरतोय हे दुर्दैव आहे.त्यामुळे सर्वच क्षेत्रात बजबजपुरी माजली आहे. सर्वकांही अगदी ठरवून ठेवल्यासारखे आहे मात्र विश्वासार्हता पणाला लागलेली दिसते.काळ हाच कांही गोष्टींवर उत्तर देत असतो या आशेवर कुणाला पटो न पटो, आवडो न आवडो आपण मात्र खरे आणि स्पष्ट बोलायचे !

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income