भारताचे लाडके राष्ट्रपती दिवंगत भारतरत्न डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचा आवडलेला संदेश
तरुणांची पेटलेली मने "मी करू शकतो " या उत्साहाने व "भारत एक विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल" यावरच्या त्यांच्या विश्वासाने भारली आहेत. जर तुम्हाला आपण हे सर्व करू शकतो असे वाटत असेल तर भारतात सर्वच क्षेत्रात नवे सर्जनशील नेतृत्व विकसित होईल ! यातूनच ग्रामीण भारतालाही शाश्वत विकासाची दिशा मिळेल. मला असे ठामपणे वाटते की, माझ्या देशातील युवकवर्ग हा राजकारणात प्रवेश करून आपल्या देशावरील निष्टेचे एक आगळे दर्शन घडवेल. तसेच प्रामाणिकपणा,मूल्यांकनपद्धत,धैर्य,निर्धार,बांधिलकी, जबाबदारी व उत्तरदायित्व यांचे नवे परिमाण निर्माण करतील आणि विकासाचे राजकारण करतील.
- डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम
परिवर्तनाचा जाहीरनामा मधून....
Comments
Post a Comment