Posts
Showing posts from June, 2020
Big Success Story of BMS
- Get link
- X
- Other Apps

This Govt led by Shri Modhiji and all his ministers recognize, honour, respect 'Bharatiya Mazdoor Sangh logo' only in labour related issues. One must understand Shri Amit Shaji, Shri D V Sadananda Gowdaji, Smt Nirmala Sitaramanji are hard core rightists. Since 2015 this Government is not entertaining any other unions/associations regarding service related issues of Employee bodies, except Bharatiya Mazdoor Sangh affiliated unions. No individual effort, no personal effort can play any role or influence at Ministry level, as most of the Ministers are well aware what is going on, in all the Govt institutions like RBI. Today's result of opening of Pension option is because of efforts since 2015 by Central BMS leaders, their proximity to Ministers & Ministry; More importantly BMS logo in the letter head, BMS proximity to Govt being wing of Sangh Parivar; Meeting with Madam in January 2020, Shri D V Sadananda Gowdaji's continuous efforts being in position as number...
किल्ला अभ्यास :- चावंडगड
- Get link
- X
- Other Apps
*★ चावंड उर्फ प्रसन्नगड ★* *{ पुणे जिल्हा }...* जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी. यांपैकी चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. जुन्नर तालुक्यामधून कुकडीनदी वाहते म्हणून याला पूर्वी कुकडनेर असेही नाव होते. या कुकडीनदीच्या उगमाजवळ चावंडचा किल्ला आहे. यालाच चावंडगड उर्फ प्रसन्नगड असेही नाव आहे. या किल्ल्याचा उल्लेख जुंड म्हणूनही आलेला आहे. माहिती चामुंडा अपभ्रंशे चावंड। जयावरी सप्तकुंड॥ गिरी ते खोदूनी अश्मखंड। प्रसन्नगडा मार्ग निर्मिला॥ *इतिहास* १) सन १४८५ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले त्यामधे चावंडचे नाव आहे. बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाले. २) दुसरा बुर्हाण निजामशाह (इ.स. १५९०-१५९४) हा सातवा निजाम. याचा नातु बहादुरशाह १५९४ साली चावंडला कैदेत होता. ३) १६३६ मध्ये निजामशाहीचा आदिलशाह आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी जो तह केला, त्यानुसार चावंड...
मराठ्यांचे सरसेनापती धनाजीराव जाधव
- Get link
- X
- Other Apps

*⛳मराठ्यांचे सरसेनापती धनाजीराव जाधव यांचा आज स्मृतिदीन..⛳👏* संताजी घोरपडे यांच्या मृत्युनंतर मोगलांविरूद्ध यशस्वीपणे लढा देण्याचे श्रेय सेनापती धनाजीराव जाधव यांचे. छत्रपती राजाराम महाराजांच्या कार्यकाळात सरसेनापती धनाजीराव जाधव यांनी मोगल फौजांशी अनेक धावपळीच्या लढाया केल्या व मोगल सरदारांना आपल्यामागे मोठी पायपीठ करण्यास भाग पाडले. त्यानंतर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाई सरकार यांच्याकाळात गुजरातमधील बडोद्यापासून ते धारवाड़ आणि कारवार पर्यंत आपल्या लष्करी मोहिमा चालवल्या अनेक मोगल शहरे मारली इतकेच काय खुद्द बादशाहच्या छावणीवर हल्ले चढ़वले. धनाजीराव जाधव यांच्या या उपक्रमामुळे बादशाह इतका हवालदिल झाला होता की त्याने धनाजीराव जाधव यांच्याशी लढणाऱ्या सरदारांचे रक्षण व्हावे म्हणून त्यांना खास मंतरलेले ताईत पाठवून द्यावे लागले. तसेच छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या कालखंडात ही सेनापती धनाजीराव जाधव यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आणि त्यातच त्यांचा पायाला ईजा होऊन नैसर्गिक मृत्यू झाला.. तब्बल ५ छत्रपतींच्या कारकिर्दीत आपल्या पराक्रमाने आणि मुत्सद्दगिरीन...
छत्रपती शाहू महाराजांना वंदन !
- Get link
- X
- Other Apps

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची हिंदुधर्मविरोधी प्रतिमा रंगविण्याऱ्या पुरोगामी आणि ब्राम्हण विरोधी प्रतिमा रंगविण्याऱ्या जातीयवादी औलादींपासून सावध रहा! शाहू महाराजांनी आयुष्यभर हिंदू धर्मातील समानतेसाठीच प्रयत्न केले होते! न्यू पॅलेस , कोल्हापूर येथील महाराजांचा अर्धाकृती पुतळा अन त्याखाली ताम्रपटात कोरलेल्या त्यांच्या उपाध्या (कर्नल हिज हायनेस सोडून) ज्या दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषिक्त झाल्यापासून छत्रपती घराण्यात छत्रपती पदासमोर लावल्या जातात! सदर ताम्रपटावर शाहू महाराजांची मुद्रा कोरलेली आहे जी संस्कृत मध्ये आहे ,महाराजांचे पूर्वज हिंदुपदपादशहा, छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा सुद्धा संस्कृत मध्येच होती हे लक्षात घेतले पाहिजे! अन हिंदू धर्म, संस्कृती तथा परंपरा यांवर जातीवादाच्या आडून चिखल उडविणाऱ्या समाजविघातक संघटना व विचारांपासून अंतर राखले पाहिजे..!! जयंतीनिमित्त राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराजांना वंदन.. क्षत्रियकुलावंतस🚩 हिंदुपदपादशाहा ⚔️🚩 आरक्षणाचे जनक शाहू छत्रपती जय हिंदूराष्ट्र
किल्ला अभ्यास :- शिवनेरी
- Get link
- X
- Other Apps
*#शिवकालीन_महाराष्ट्रतील_किल्ले_भाग-१* *★ #शिवनेरी_किल्ला Shivneri Fort ★* *{ पुणे जिल्हा }* *नाव : शिवनेरी* *उंची : ३५०० फूट.* *प्रकार : गिरिदुर्ग* *चढाईची श्रेणी : मध्यम* *ठिकाण : पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत* *जवळचे गाव : जुन्नर* *डोंगररांग : नाणेघाट* *स्थापना : ११७०* ३५०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे जन्मस्थान. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये ईस्ट कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षेपुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे. *◆इतिहास :* ‘जीर्णनगर’. ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर...
वाईचा_शिवकालीन_इतिहास
- Get link
- X
- Other Apps
वाईचा_शिवकालीन_इतिहास 🛡⚔️🛡 वाईचा_इतिहास_तसा_जुनाच_वाईपासुन_कोरेगावप र्यंतच्या_प्रदेशास 'वायदेश' संबोधले जात असे. 14 व्या शतकापर्यत वाई हे बहमनीचे लष्करी ठाणे म्हणून ओळखले जात होते त्यानंतर अनेकदा वाई मिळवण्याकरिता मराठा व 'निजामशाही-आदिलशाही-मुघल' यांच्यात प्रचंड मोठा संघर्ष झाला.......... पेशवाई येईपर्यंत वाई कधीच सलगपणे मराठ्यांच्या अधिपत्याखाली राहिली नाही....... वाई मिळवण्यासाठी फार मोठा संघर्ष मराठे व 'निजामशाही-आदिलशाही-मुघल' यांच्यात झाला पण हा संघर्ष इतिहास जाणकारांने कधीच प्रकरतेने मांडला नाही म्हणूनच वाईचे महत्व इतर प्रांताच्या तुलनेने साधारणच राहिले "...........!!!! " साधारण इ. स 1481 पासुन वाई ही 1489 पर्यंत आदिलशाहीकडे होती त्यानंतर वाईची सत्ता ही निजामशाहीकडे इ. स. 1551 पर्यंत आली. या 100 वर्षाच्या कालवधीत वाई कधी आदिलशाहीकडे राहिली तर कधी निजामशाहीकडे पुढे निजामशाही राजवटीचा अंत झाला........ त्यानंतर वाई अनेक काळ ही आदिलशाहीकडेच...
किल्ला अभ्यास :- वज्रगड
- Get link
- X
- Other Apps
*★ वज्रगड / रुद्रमाळ – Vajragad ★* *{ पुणे जिल्हा }...* *वज्रगड / रुद्रमाळ – Vajragad* *चढाई श्रेणी: कठीण* *जिल्हा: पुणे* *तालुका: पुरंदर* वज्रगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची १३४८ मीटर एवढी आहे. पुणे जिल्ह्यातील वज्रगड अथवा रुद्रमाळ या नावाने ओळखला जाणारा हा पुरंदरकिल्ल्या शेजारील गड. एका दंतकथेनुसार गौतम ऋषींच्या शापातून मुक्त होण्यासाठी देवेंद्राने ज्या इंद्रनील पर्वतावर तपःसाधना केली तो इंद्रनील पर्वत म्हणजे आजचा पुरंदर. पुरंदर हे इंद्राचेच एक नाव आहे. इंद्रनील पर्वतरांगांवर बांधलेला हा किल्ला म्हणून त्याचे नाव ‘पुरंदर’ ठेवले गेले अशी एक दंतकथा आहे. तर ‘पुरंदराचे’ म्हणजे ‘इंद्राचे शस्त्र ते वज्र’ म्हणून किल्ले पुरंदरासमोर बांधलेला हा पुरंदराचा जुळा किल्ला म्हणजे ‘वज्रगड’. रुद्रेश्वर उर्फ शिव हा वज्रगडाचा अधिपती म्हणवला जातो. वज्रगडावर या रुद्रेश्वराचे एक मंदीरही आहे. या रुद्रेश्वराच्या अधिवासामुळे ‘वज्रगडाला’ रुद्रमाळही म्हणले जाते. याबद्दल एक पुराणकालीन दंतकथा अशीही सांगितली जाते की राम-रावण युद्धादरम्यान मुर्छीत झालेल्या लक्ष्मणासाठी मारुतीरायाने द्रोणागिरी पर्वतच उचलून...
मराठा_पायदळ
- Get link
- X
- Other Apps
*#मराठा_पायदळ* *मराठ्यांचे सैन्य संघटन – पायदळ* पायदळ हा सुद्धा घोडदळाप्रमाणे मराठ्यांच्या सैन्याचा महत्वपूर्ण भाग होता. मराठा सैन्यात पायदळाला दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. पायदळाची गतिशीलता घोडदळापेक्षा निश्चित कमी होती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी पायदळाकडे तेवढेच बारीक लक्ष्य दिले. महाराष्ट्रातील पर्वतमय भागात पायदळ जास्त उपयोगी पडत असे, तसेच किल्ल्यांच्या वा लष्करी ठाण्यांच्या रक्षणासाठी हजारो पायदळ सैनिकांची गरज भासत असे. युद्धात संख्येने सर्वात जास्त असणारे पायदळ हातघाईच्या लढाईत पारंगत असते. प्राचीन तसेच आधुनिक काळातही पायदळ हे सैन्याचा कणा मानले जाते. इतर सैन्याच्या मानाने युद्धात पायदळाची हानी जास्ती होते. पायदळ सैनिकांची भरती मुख्यत: मावळे, हेटकरी आणि इतरही काही लोकांमधून करण्यात येत असे. स्वतः शिवाजी महाराजांतर्फे सैन्यभरती होत असे. प्रत्येक किल्ल्यात पायदळच्या तुकड्या सज्ज असत. किल्लेदार शिपायांची हत्यारे स्वत:ची असत व दारूगोळा सरकारातून मिळे. पायदळात दहा माणसांचा दाहिजा (समूह) असून हवालदार, जुम्लेदार, एक हजारी, पंच हजारी, सरनोबत असे अधिकारी असत, सर्वात लहान तु...
देसुरच्या किल्ल्याचा खरा इतिहास
- Get link
- X
- Other Apps
*🚩🚩देसुरचा किल्ला. मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष.🚩🚩* *🚩🚩जिंजीपासून ईशान्येस २१, किलोमिटरवर (१३,मैल) हा किल्ला आहे.* *आजच्या घडीला हा किल्ला गावतल्या लोकांच्याही विस्मृतीत गेला आहे,* *ईथवर जर पोहोचायचे असेल तर पच्चई अम्मन कोवील या मंदीराची चौकशी करत जावे लागते.* *या मंदीराच्या पाठीमागे पडीक रानात हा किल्ला काही अवशेष ट्कवून जिवंत आहे.* *संपुर्ण किल्ला जरी काट्याकुट्यांनी माखला असेल तरी बारकाईने पाहिल्यास आजही किल्ल्याच्या अर्धवट भिंती नजरेस पडतात.* *एक बुरूज, एक पाण्याची विहीर व एक सभामंडप अाजही सुस्थीतीत आहेत.* *याखेरीज किल्ल्यात ५, पाच अतिशय सुंदर पाच फुटी विरगळी आढळतात.* *देसुर हे नाव मुळ तेज सिंग या नावातून उद्भवले आहे.* *तेजसिंगाचा दक्षिणी तमिळ भाषेत देजसिंग असा अपभ्रंश होतो व पुढे ह्या देजसिंगचा देसिंग असा अपभ्रंश झाला.* *देसुर म्हणजे देसिंग उर (देसिंगाचे गाव).* *हा तेज सिंग म्हणजे स्वरूपसिंगाचा मुलगा.* *सन १७९८, ला जिंजी मराठ्यांकडून घेतल्यावर त्याठिकाणी स्वरूपसिंगाची नियुक्ती करण्यात आली.* *सन १७१४, ला स्वरूपसिंग मरण पावला व त्यानं...
किल्ला अभ्यास :- दौलत मंगळ किल्ला
- Get link
- X
- Other Apps
*★दौलतमंगळ किल्ला – Daulatmanagal Fort ★* *{ पुणे जिल्हा }...* *किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग* *चढाई श्रेणी: सोपी* *जिल्हा: पुणे* पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यामध्ये दौलतमंगळ नावाचा लहानसा किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवमंदिरामधील शिल्पकलेने नटलेले भुलेश्वरचे प्रख्यात शिवमंदिर हे दौलतमंगळ किल्ल्यामध्ये आहे. अनेक भाविकांची नित्यनियमाने भुलेश्वर मंदिराला भेट असते. प्रामुख्याने श्रावण महिन्यात तसेच महाशिवरात्रीला भाविकांचा प्रचंड ओघ भुलेश्वरला असतो. भुलेश्वर मंदिर हे किल्ल्यामध्ये आहे याची अनेकांना कल्पनाही नाही. शिवपूर्वकालातील इतिहासामधे फलटणचा फतेहमंगळ, शिरवळचा सुभानमंगळ आणि भुलेश्वरचा दौलतमंगळ यांचे उल्लेख आहेत. *भौगोलिक स्थान* पुणे शहराच्या दक्षिणेकडे भुलेश्वर रांग म्हणून ओळखली जाणारी सह्याद्रीची उपरांग आहे. ही रांग पूर्व पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेत इतिहासप्रसिद्ध सिंहगड असून दिवे घाटाजवळ सोनोरी ऊर्फ मल्हारगड हा किल्ला आहे. याच रांगेत यवत जवळ दौलतमंगळचा किल्ला आहे. *गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे* किल्ल्याच्या तटबंदीचे, बुरुजांचे अवशेष आजही आपले अस्ति...
किल्ला अभ्यास
- Get link
- X
- Other Apps
*🚩★ चाकण किल्ला / संग्रामदुर्ग ★🚩* *{ पुणे जिल्हा }...* *किल्ल्याचा प्रकार: भुईकोट* *चढाई श्रेणी: सोपी* *जिल्हा: पुणे* *तालुका: खेड* पुण्यापासून २० मैलावर वसलेले चाकण पूर्वीचे खेडेगाव तर सध्याचे वाहन उद्योगाने प्रचंड विस्तारते शहर. चाकण मध्ये दोन्ही पैकी कुठल्याही वेशीतून प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही अंतरावर जुन्या पुणे नाशिक रस्त्यावरून चालत आल्यास भग्नावस्थेतील तटबंदी दिसू लागते. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या चाकण गावात संग्रामदुर्ग किल्ल्याचा कोट फक्त शिल्लक राहिला आहे. इतिहासाची पाने डोळयासमोर फडफडविनारा चाकणचा भुईकोट संग्रामदुर्ग किल्ला आणखी काही वर्षांनी येथे होता असे सांगण्याची वेळ येणार हे निश्चित आहे. याबाबत शासनाने योग्य उपाय योजना करून संवर्धनासाठी खरेखुरे प्रयत्न करावेत अशी माफक अपेक्षा दुर्गप्रेमी, इतिहास संशोधक व येथील नागरिक करीत आहेत. *इतिहास* शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर, आदिलशाही नोकरी सोडुन स्वराज्यात सामिल झालेले किल्लेदार फिरंगोजी नरसाळा; स्वराज्यात येताना ते एकटेच नाही आले, तर चाकण सारखा अतिशय देखणा आणि मजबुत किल्ला त्यांनी शिवरायांना हसत हसत नजर क...
For International Yoga Day !
- Get link
- X
- Other Apps
🙏 मा. पंतप्रधान 🇮🇳 यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 💓 माधवबाग आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्ताने ५० हजार योगा व्हिडिओ वेबसाईटवर अपलोड करणार आहे. त्यासाठी आपण आपला तिन मिनिटांचा तिन आसनांचा छोटा व्हिडिओ बनवून मला 9702442024 आणि 9967721950 या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवा. हि एक स्पर्धा आहे चांगल्या आसन कर्त्याला गिफ्टसुद्धा मिळणार आहे. सोबत एक माझाच व्हिडिओ पाठवत आहे तो बघून घ्या.. आपण योगासन/प्रानायाम/बंध किंवा इतर कोणत्याही प्रकारचा व्यायाम करतानाचा व्हिडिओ पाठवा 👍 #My Life My Yoga 🧘♂️ *बाबुराव खेडेकर* Yoga Teacher
उल्हासनगरमध्ये कोरोना रुग्नांची परवड
- Get link
- X
- Other Apps

भाजप नेते प्रदीप रामचंदानी व कपिल आडसुळ यांनी केली पोलखोल उल्हासनगर/ बाबुराव खेडेकर उल्हासनगर ४ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका या कोविड सेंटरमध्ये सोयीसुविधांची वानवा असून येथील गलथान कारभारावर येथील रुग्ण नाराज असल्याची धक्कादायक माहिती कोरोना कक्षात जावून व्हिडिओ बनवून भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी आणि भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कपिल आडसुळ यांनी पोलखोल केली आहे. याबाबत मनपा आयुक्तांना तातडीने लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. उल्हासनगर मध्ये कोरोना रुग्णांचा आकडा आता ५८० वर पोहोचला आहे. विविध ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांची चौकशी लोकप्रतिनिधी या नात्याने करत असताना प्रदीप रामचंदानी यांना उल्हासनगर ४ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका येथील रुग्नांची दुरावस्था असल्याचे समजले. रविवार ७ जून रोजी त्यांनी अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष कपिल आडसुळ यांना घेऊन या ठिकाणी धाव घेऊन आढावा घेतला. यावेळी रुग्णानी पाणी सुद्धा विकत आणावे लागते, मास्क आणि सॅनिटायजर मिळत नाही, जेवण वेळेवर...
सतर्क रहा ! संकटांनी माणसे सुधरताना दिसत नसून जास्तच स्वार्थी बनत आहेत !
- Get link
- X
- Other Apps
🙏नमस्कार मी बाबुराव खेडेकर; पत्रकार म्हणून कोरोनाच्या विविध परिणामांना जवळून पाहत आहे. सध्या दुप्पट किमतीने सामान विक्री सुरु असल्याचे आपल्या पैकी काहीजण अनुभव घेत असतीलच. या व्यापाऱ्यांना विसरु नका ! याशिवाय लॉकडावुन मध्ये अफवा पसरवून जास्त किमतीने माल विक्री करनारे/प्रवासी वाहतूकीसाठी अव्वाच्या सव्वा भाडे मागणारे (धक्कादायक उदाहरणे आहेत👉 दिवा ते वाशी गरोदर महिलेला घेऊन जाने आणि आनने यासाठी एका रिक्षावाल्याने १५००० घेतले ! अशीच मागणी पनवेलमध्ये एका खाजगी रुग्णवाहिकेच्या वाहकाने स्मशानभूमीत मयताच्या नातेवाईकांकडे केली,) खाजगी रुग्णालयात प्रवेश नाकारणारे आणि प्रवेश दिलेल्या रुग्नाला भरमसाठ बिल देणारे ही भेटले ज्यावरून शासनाला दरपत्रक जाहीर करावे लागले. आतासुद्धा 'कामगार नाहीत, प्रॉडक्शन्स बंद आहे,माल कमी आहे' असे सांगून चड्या भावाने कधी दुकानाचे अर्धे शटर तर कधी पुर्ण शटर उघडून किंवा मागील बाजूने माल विक्री होत आहे. दारु आणि गुटखा किती रुपयांना विक्री झाली हे मि सांगायला नको. दारुमुळे सरकारचे आर्थिक नियोजन कदाचित होइल पण किती कुटुंबांचे आर...